जीवनामध्ये आपण चांगले विचार पेरले तर त्याचे फळ सुद्दा हे चांगलेच येते. जीवनामध्ये आपल्याला जर चांगल्या विचारांची संगत जोडायची असेल तर आपल्या बरोबर असणारी माणसे सुद्धा चांगलेच असले पाहिजे. विचारांमुळे आपल्या जीवनाची जडणघडण ही योग्य पद्धतीने होत असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी विचार हा जगाचा सम्राट का आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #PositiveThoughts<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा